उर्जा महोत्सवाचा समारोप!
..... आणि ....... उर्जा महोत्सवाचा समारोप! मूल नगरीत पहिल्यांदाच आमदार किशोर जोरगेवार, प्रमुख अतिथी म्हणून हाजर, सोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनूले , दीपक देशपांडे ,मूल दिनांक ३०जूलै२०२२रोजी महावितरण, विद्युत मंत्रालय भारत सरकार, सौर ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार, वीज वितरण कंपनी महाराष्ट्र राज्य, यांचे उज्वल भारत, उज्वल भविष्य या कार्यक्रमा अंतर्गत विद्यूत पारेषण कंपनी चंद्रपूर चे वतीने मूल येथे ऊर्जा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. २०१४–१५ ते २०२२–२३ या आठ वर्षाच्या कार्यकाळात ऊर्जा मंत्रालय यांच्या वतीने विविध योजनांचे वतीने शेतकऱ्यांना, व लहान मोठे उद्योग, यांना लाभ मिळाला पाहिजे,तसेच आर.डी. एस.योजने अंतर्गत पुढील योजना आखण्यात येईल, याकरिता सतत वीज वितरण कंपनी कार्य करीतअसते, उन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता रात्री दिवसा, वेळी अवेळी आमचे अधिकारी , लाईनमन २४ तास वीज ग्राहकाची सेवा करीत असल्याचे मत संध्या चिवंडे अधीक्षक अभियंता चंद्रपूर यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केले. तालुक्यातील चिरोली, जानाळा येथील बरेच तर, मारोडा परिसरातील मोठ्या प्रमाणात, वीज ग्राहकांना व